शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

टोल राक्षसाचे दहन

By admin | Updated: May 14, 2014 00:48 IST

कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विश्वासघातकी आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत टोलरूपी राक्षसाचे

 कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विश्वासघातकी आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत टोलरूपी राक्षसाचे मंगळवारी (दि. १३) शिवसेनेने मंंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात दुपारी दहन केले. या आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू अशा वल्गना केल्या होत्या. त्यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन विश्वासघात केला आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. कोल्हापुरात या आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूरकरांच्या माथी टोलचा राक्षस मारला. टोलबरोबरच टी.डी.आर., जनता बझार, आदी प्रकरणातसुद्धा हीच मंडळी आपल्या बगलबच्च्यांना आश्रय देण्याचे काम करीत आहेत. टोलविरोधात जनतेतून आगडोंब उसळल्यानंतर या मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू, असे आश्वासन दिले होते. त्यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी आपण आपल्या पदावर राहणे योग्य आहे का? याचे चिंतन करणे गरजेचे आहे, अन्यथा लोकसभेनंतर येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत जनता तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला. आंदोलनात रवी चौगुले, दिलीप पाटील (कावणेकर), बाजीराव पाटील, विनायक साळोखे, दत्ताजी टिपुगडे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, अजिंक्य चव्हाण, संदीप पाटील, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, बाळासाहेब माने, दिलीप जाधव, राजू सांगावकर, किरण माने, सुरेश पाटील, दिलीप देसाई, प्रफुल्ल पन्हाळकर, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, रेहना खान, आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)