शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘बाहुबली’ गुरुकुलात स्रेहभोजनाने माजी विद्यार्थ्यांचा ‘थर्टी फर्स्ट’ - गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:02 IST

बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे

भरत शास्त्री ।बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करून वर्षाखेर व नववर्षाचे स्वागत करून आपले स्नेहसंमेलन पार पाडले. हे सर्व विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते.

१९९४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी कोणतीही पाश्चिमात्य संस्कृती किंवा धांगडधिंगा यांना फाटा देत सेलिब्रेशन न करता आपण विधायक पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे ठरविले. आपण ज्या गुरुकुलमध्ये संस्कार घेतले तेथील विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

या बॅचमधील विविध विद्यार्थी पुढे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, व्यवसाय यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. ब्रह्मचारी श्रीधर अण्णा यांनी १९९४ बॅचमधील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रत्येक व्यक्ती व कुटुंबीयांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून गुरुकुलने दिलेले धार्मिक संस्कार पुढेही न विसरण्याचे आवाहन केले. सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह आणि नैतिकता आपल्या आचरणामध्ये जोपासण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे नियोजन युवराज पाटील, योगेश पायशेट्टी, प्रवीण पाचोरे, उमेश मसरगुप्पी, विजयकुमार चौगुले, प्रशांत कोईक, जिनगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, जयकुमार चौगुले, सुदर्शन चौगुले, प्रवीण किणे, शीतल पाटील, शीतल बुरसे, आदींनी केले होते.

गुरुकुलमधील विद्यार्थी म्हणजे अस्सल सोनंबाहुबली गुरुकुलच्या मुशीतून धार्मिक संस्कार घेऊ न घडलेले विद्यार्थी जीवनात कधीही तत्त्वांपासून परावृत्त होत नाहीत, ते अस्सल सोनंच आहे. शतकोत्तर वाटचाल करणाºया या गुरुकुलातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ न गेले आहेत. ते विविध क्षेत्रात सचोटीने आणि न्यायाने कार्यरत आहेत. त्यांचे यश पाहून माझे हृदय प्रफुल्लित होते. आपल्या मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी आपण नेहमीच असे उपक्रम केले पाहिजेत. - बह्मचारी श्रीधर अण्णा