शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

खून प्रकरणातील तिघांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST

इचलकरंजी : येथील शांतीनगर खून प्रकरणातील अटक केलेल्या तिघा संशयिताना येथील न्यायालयात हजर केले असता, २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी ...

इचलकरंजी : येथील शांतीनगर खून प्रकरणातील अटक केलेल्या तिघा संशयिताना येथील न्यायालयात हजर केले असता, २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृत अजय अशोक कांबळे (वय ३२, रा. अंधेरी-मुंबई) येथील असून, तो हालोंडी व इंगळी (ता.हातकणंगले) येथील नातेवाइकांकडे आला होता. तो हालोंडीतून बेपत्ता झाल्याची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली होती.

अक्षय रावसाहेब कमतनुरे (२२), शक्ती शहाजी इंगळे (२१) व तेजस ऊर्फ सुशांत राजू गोरे (१९, सर्व रा. शहापूर, ता. हातकणंगले) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. अजय हा मिळेल तेथे हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे. तो काही दिवसांपूर्वी हालोंडी व इंगळी येथील नातेवाइकांकडे आला होता. हालोंडीतून दारू पिण्यासाठी माणगाव येथे आल्यानंतर तेथून या तिघांनी त्याला दारू देण्याच्या आमिषाने उचलले; परंतु त्याच्याकडून काढून घेण्यासाठी पैसे नसल्याने वाद घालत त्यातून त्याचा खून केला.