शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन पूल होणार

By admin | Updated: October 16, 2015 00:02 IST

सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात : रत्नागिरी-कोकण मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निकालात निघणार

नवी दिल्ली : बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील एका शाखेतून कथितरीत्या काळा पैसा परदेशात पाठविण्याच्या प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्यासाठी आणि या घोटाळ्यातील रकमेचा शोध लावण्यासाठी सीबीआयने जलद कारवाई करण्याची इच्छा वित्तमंत्रालयाने व्यक्त केली आहे. वित्तमंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात ६ हजार कोटी रुपयांचा समावेश आहे की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, मात्र सीबीआयने त्वरेने तपास करावी, अशी आमची इच्छा आहे. गेल्या आठवड्यात सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दिल्लीतील अशोक विहार शाखेतून काजू, डाळी आणि तांदळाची खोटी आयात दाखवून त्यासाठी हाँगकाँग येथील फर्मला ६,१७२ कोटी रुपये काळा पैसा धाडण्यात आल्याचा आरोप आहे. या शाखेतील ५९ खात्यांत ही रोख रक्कम जमा करण्यात आली होती आणि आयातीसाठी ती जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या शाखेतून हाँगकाँगमधील निवडक कंपन्यांना हा पैसा पाठविण्यात आला.