शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

‘आजरा’ कारखान्याच्या निविदेला प्रतिसादच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने काढलेल्या निविदेला प्रतिसादच नाही. ...

कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने काढलेल्या निविदेला प्रतिसादच नाही. आज, शनिवारी निविदा दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून आतापर्यंत एकही निविदा दाखल झालेली नाही.

‘आजरा’ कारखान्यांकडे जिल्हा बँकेची १०३ कोटी ७१ लाख ७८ हजार थकबाकी होती. बँकेच्या ताब्यात कारखान्याची मालमत्तेसह साखरही जप्त केली होती. साखरेची विक्री करून त्यातून ३६ कोटी ४ लाख रुपयांची वसुली बँकेने केली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडे ६७ कोटी ६७ लाख रुपये कर्ज आहे. जिल्हा बँकेने यापूर्वी एक वेळा निविदा काढली होती. भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास देण्यासाठी पुण्याच्या व्हिजन कंपनीची एकमेव निविदा आली होती. मात्र, कायद्यानुसार ती उघडता आली नाही.

बँकेने १२ मे रोजी भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास दुसऱ्या निविदा काढली होती. गेल्या १७ दिवसांत बँकेकडे एकही निविदा आलेली नाही. आज, शनिवार निविदा दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास देण्याची आशा अंधुक बनली आहे.