शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर पळून गेल्याने दहा ते बारा लाख रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:41 IST

वारणा नदी काठावर असलेल्या किणी गावास शेतीचे बागयती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जास्त क्षेत्र ...

वारणा नदी काठावर असलेल्या किणी गावास शेतीचे बागयती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या कामासाठी वर्षाच्या परागावर ठरवून शेतमजूर काम करतात. त्याच प्रमाणे सात ते आठ महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यातील एक मजूर वर्षभराचे पैसे अगोदरच घेऊन शेतीच्या कामासाठी आला होता. या कालावधीत हळूहळू शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून अकरा मजूर किणी येथील शेतकऱ्यांंकडे शेतीच्या कामासाठी आले होते. यामध्ये निम्याहून अधिक गेल्या काही दिवसांपूर्वीच आले होते, तर यांना पगारापोटी वर्षाला सत्तर हजार रुपये ठरवून काहींना एक तर काहींना दोन वर्षांचे आगाऊ पैसे देण्यात आले होते. सर्वांची मिळून दहा ते बारा लाख रुपये इतकी रक्कम होते. हे अकरा मजकूर एकाचवेळी ठरवून कर्नाटक राज्यात निघून गेले आहेत. शेतकऱ्यांनी याचा शोध घेत त्यांच्या गावात जाऊन आले. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागत नाही. यामध्ये काही मजुरांनी खोटी माहिती व नावे दिल्याचे चौकशीत आढळून आले आहे. शेतामध्ये कामास माणूसही नाही व दिलेले पैसेही बुडाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकाचवेळी अकरा मजूर पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, लाखो रुपयांचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.