शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

‘अब की बार २२० पार’ म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले --राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:04 IST

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे३७० च्या तुणतुण्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडल्याची खंत

कोल्हापूर : ‘अब की पार २२० पार’ म्हणणाºया भाजपच्या घशात दात घालण्याचे काम आम्ही केले आहे. पळणारी उंदरे थांबवली असती आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अजून जरा कणखरपणा आणि आक्रमकपणा दाखवला असता तर राज्यात सत्तांतर अटळ होते. कलम ३७० च्या तुणतुण्यासमोर शेतक-यांचे प्रश्न मांडण्यात आम्ही कमी पडलो, अशी खंत ‘स्वाभिमानी’चे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केली.

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले. शेतक-यांच्या प्रश्नांवर निवडणुका लढविल्याच गेल्या नाहीत. कर्जमाफी, आत्महत्या, महापूर, दुष्काळ, बेकारी हे मुद्दे प्रकर्षाने पुढे आले नाहीत. त्यामुळे असंतोष एकवटता आला नाही, असे सांगितले.

देवेंद्र भुयार या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याने अमरावतीत मोरसी येथे कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पराभूत करण्याचा केलेला पराक्रम कौतुकास्पद आहे. शिरोळमध्ये मात्र सावकार मादनाईक यांचा पराभव चटका लावणारा आहे. येथे पैसा जिंकला आहे, शेतकरी आणि चळवळ हरली आहे. चळवळीने शेतकºयांना पैसा मिळवून देऊनदेखील त्यांना पैशापुढे पराभव पत्करावा लागतो, ही बाबच क्लेशदायक आहे, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर