शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टाटा मोटर्सची केएमटीविरोधात न्यायालयात धाव

By admin | Updated: October 31, 2014 01:09 IST

सोमवारी सुनावणी : के.एम.टी.ची बाजू भक्कम; जानेवारी महिन्यात ताफ्यात येणार नव्या बसेस

कोल्हापूर : परिवहन विभागाकडे (के.एम.टी.) घेण्यात येणाऱ्या १०४ बसेसचा पुरवठा करण्यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आली. निविदा काढणे व मंजुरीच्या प्रक्रियेवरून टाटा मोटर्सने केएमटी प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी (दि. ३) सुनावणी होणार आहे. त्यानंतरच नव्या बसेसच्या खरेदीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती आज, गुरुवारी झालेल्या केएमटी सदस्यांच्या बैठकीत दिली. अध्यक्षस्थानी सभापती वसंत कोगेकर होते.केंद्र सरकारने के.एम.टी.ला १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच के.एम.टी. प्रशासनाने बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. पहिल्यांंदा काढलेली ही निविदा ३२ प्रवासी क्षमता असलेल्या लहान व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस खरेदीसाठी रद्द करण्यात आली. त्यानंतरच्या फेरनिविदेत टाटा मोटर्स (२४.७२ लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. मर्शियल व्हेईकल्स (२५.२२ लाख) (कंसातील दर प्रतिबसप्रमाणे) बसेस पुरवठा करण्यास पात्र ठरल्या. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला आयुक्त स्तरावर आणखी दर कमी करण्यासंदर्भात चर्चेला पाचारण करून त्यांची निविदा मंजूर केली. यानंतर टाटा मोटर्सने केएमटी प्रशासनास न्यायालयात खेचले. न्यायालयात केएमटीने म्हणणे सादर केले असून, सोमवारी अंतिम सुनावणी आहे. यावेळी झालेल्या चर्चेत यशोदा मोहिते, परीक्षित पन्हाळकर, स्मिता माळी, रेखा पाटील, राजाराम गायकवाड, जालंदर पोवार, संगीता देवेकर यांनी सहभाग घेतला.