शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तासगाव पोटनिवडणूक : दोघांची माघार

By admin | Updated: March 26, 2015 00:37 IST

शुक्रवारी (दि. २७) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे

तासगाव : बहुचर्चित बनलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत मंगळवारी दाखल केलेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने सध्या १७ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी (दि. २७) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी बुधवारी झाली. या पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरले असून, दोघा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. किशोर दिनकर उनउने (सावळज) व नानासाहेब आनंदराव शिंदे (जरंडी) अशी त्या दोघा उमेदवारांची नावे आहेत. (प्रतिनिधी)