शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टाकळीत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

जयसिंगपूर : चंदूर-टाकळीदरम्यान कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या भरावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने ...

जयसिंगपूर : चंदूर-टाकळीदरम्यान कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या भरावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे शेतीचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी मंत्री यड्रावकर यांनी केली. या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे प्रमुख उपस्थित होत्या.

मंत्री यड्रावकर म्हणाले, येथील कृष्णा नदीवर महाराष्ट्र व कर्नाटक दळणवळण जोडण्यासाठी बारा गाळ्यांच्या पुलाचे काम सुरू आहे. दहा ते पंधरा फूट मुरमीकरणाचा बांध घातला आहे. टाकळीकडील दोन गाळे रिकामे आहेत. अतिवृष्टीमुळे पंचगंगा, दूधगंगा व कृष्णा या नद्यांचे एकत्र पाणी नदीपात्रात आल्याने तसेच टाकळी ते चंदूर पुलाच्या मुरमीकरणामुळे टाकळीकडील दोन गाळ्यांच्यामधून संपूर्ण पाणी गेले नाही. त्यामुळे नदीपात्राच्या लगतच्या टाकळी हद्दीतील शेतकऱ्यांची शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. शिवाय नदीवरील विद्युत पंप, पाईप, केबल नदीपात्रात वाहून गेले आहेत.

या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

याप्रसंगी सभापती दीपाली परीट, हर्षदा पाटील, हरिचंद्र पाटील, रणजित पाटील, उमेश पाटील, श्रीधर भोसले, पोलीस पाटील सुनीता पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - ०२०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.