शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ऊर्जा घेवून जीवन सार्थक करा

By admin | Updated: January 10, 2017 00:23 IST

मानवाला जीवन जगत असताना कालपरत्वे टप्यातील विविध पात्रामधून मार्गक्रमण करीत जावे लागते.

ज्योतिप्रसाद सावंत-- आजरा --प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिनेनाट्य अभिनेत्रींना अस्तित्व टिकविण्याकरिता करावा लागणारा संघर्ष, कारकिर्दीच्या उत्तरार्धात अभिनयापासून दुरावल्याने येणारे नैराश्य, एकाकीपणा आणि पुन्हा ‘अभिनय’ हेच त्यावरचे उत्तम औषध यावर टाकलेला प्रकाशझोत म्हणजे ‘एक्झिट’ हा नाट्यप्रयोग होय.नाटकाची सुरुवात एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या परंतु सध्या रंगमंचापासून दूर असणाऱ्या नाट्य अभिनेत्री देविका प्रधान यांच्या ‘गप्पांगण’ मधील मुलाखतीने होते. देविका यांचा रंगभूमीवरील प्रवेशच मूळचा अपघाताने झालेला असतो. गिरीश साळगावकर हा दिग्दर्शक रंगभूमीवर त्यांना ‘लिफ्ट’ देत असतानाच त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, डॉ. प्रधान यांच्याशी देविकांचा विवाह झाल्याने डिवचला गेलेला गिरीश याच्या कुरापती चालूच राहतात. डॉ. प्रधान हे आत्महत्या करतात. डॉ. प्रधान यांचा मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन वेगवेगळ्या चर्चा होऊ लागतात.गिरीश यांचे वागणे, डॉ. प्रधान यांचा मृत्यू देविकांना रंगमंचावरून बाजूला करून त्यांना नैराश्य व एकाकीपणाच्या खाईत लोटून देतात. त्यांचे अभिनयापासून दुरावणे त्यांच्या अभिनयाचा चाहता व कधीकाळी सहकलाकार म्हणून काम केलेल्या सारंगच्या पचनी पडत नाही. यातूनच तो डॉ. कारखानीस या प्रधान कुटुंबीयांच्या निकटवर्तीय मनोविकार तज्ज्ञाच्या मदतीने पुन्हा एकवेळ देविका यांना रंगमंचाची दारे खुली करून देतो. नैराश्य व एकाकीपणामुळे नाटकातून ‘एक्झिट’ घेतलेल्या देविका यांचा नाटकातील पुनर्प्रवेश नैराश्य व एकाकीपणातून ‘एक्झिट’ मिळवून देतो अशी या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे.श्रीरंग रत्नागिरी यांनी सादर केलेल्या या नाटकाचे अरविंद लिमये यांनी लेखन केले आहे. भाग्येश खरे यांच्या दिग्दर्शनाला देविका प्रधान यांची भूमिका केलेल्या सुप्रिया उकीडवे यांनी केलेल्या अभिनयाने योग्य न्याय दिला आहे. निरंजनची गोपाळ जोशी यांची भूमिक यथोचित राजीव काणे यांनी पार पाडली आहे.आजरा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय नाट्य महोत्सवातीत ‘एक्झिट’ या नाट्यप्रयोगातील एक क्षण.