शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

ऊर्जा घेवून जीवन सार्थक करा

By admin | Updated: January 10, 2017 00:23 IST

मानवाला जीवन जगत असताना कालपरत्वे टप्यातील विविध पात्रामधून मार्गक्रमण करीत जावे लागते.

ज्योतिप्रसाद सावंत-- आजरा --प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिनेनाट्य अभिनेत्रींना अस्तित्व टिकविण्याकरिता करावा लागणारा संघर्ष, कारकिर्दीच्या उत्तरार्धात अभिनयापासून दुरावल्याने येणारे नैराश्य, एकाकीपणा आणि पुन्हा ‘अभिनय’ हेच त्यावरचे उत्तम औषध यावर टाकलेला प्रकाशझोत म्हणजे ‘एक्झिट’ हा नाट्यप्रयोग होय.नाटकाची सुरुवात एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या परंतु सध्या रंगमंचापासून दूर असणाऱ्या नाट्य अभिनेत्री देविका प्रधान यांच्या ‘गप्पांगण’ मधील मुलाखतीने होते. देविका यांचा रंगभूमीवरील प्रवेशच मूळचा अपघाताने झालेला असतो. गिरीश साळगावकर हा दिग्दर्शक रंगभूमीवर त्यांना ‘लिफ्ट’ देत असतानाच त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, डॉ. प्रधान यांच्याशी देविकांचा विवाह झाल्याने डिवचला गेलेला गिरीश याच्या कुरापती चालूच राहतात. डॉ. प्रधान हे आत्महत्या करतात. डॉ. प्रधान यांचा मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन वेगवेगळ्या चर्चा होऊ लागतात.गिरीश यांचे वागणे, डॉ. प्रधान यांचा मृत्यू देविकांना रंगमंचावरून बाजूला करून त्यांना नैराश्य व एकाकीपणाच्या खाईत लोटून देतात. त्यांचे अभिनयापासून दुरावणे त्यांच्या अभिनयाचा चाहता व कधीकाळी सहकलाकार म्हणून काम केलेल्या सारंगच्या पचनी पडत नाही. यातूनच तो डॉ. कारखानीस या प्रधान कुटुंबीयांच्या निकटवर्तीय मनोविकार तज्ज्ञाच्या मदतीने पुन्हा एकवेळ देविका यांना रंगमंचाची दारे खुली करून देतो. नैराश्य व एकाकीपणामुळे नाटकातून ‘एक्झिट’ घेतलेल्या देविका यांचा नाटकातील पुनर्प्रवेश नैराश्य व एकाकीपणातून ‘एक्झिट’ मिळवून देतो अशी या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे.श्रीरंग रत्नागिरी यांनी सादर केलेल्या या नाटकाचे अरविंद लिमये यांनी लेखन केले आहे. भाग्येश खरे यांच्या दिग्दर्शनाला देविका प्रधान यांची भूमिका केलेल्या सुप्रिया उकीडवे यांनी केलेल्या अभिनयाने योग्य न्याय दिला आहे. निरंजनची गोपाळ जोशी यांची भूमिक यथोचित राजीव काणे यांनी पार पाडली आहे.आजरा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय नाट्य महोत्सवातीत ‘एक्झिट’ या नाट्यप्रयोगातील एक क्षण.