शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू नका, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आज, बुधवारी विभागीय आयुक्त सौरभ यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पंचगंगा नदीला जोडणारे नाले वळवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हे सांडपाणी अन्यत्र वळवून त्यावर प्रक्रिया करता येते का हे पाहावे, प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या उद्योगधंद्यांवर थेट कारवाई करावी, ज्या ग्रामपंचायतींना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मिळाला आहे, त्यांनी तातडीने कामाला सुरुवात करावी, इचलकरंजी नगरपालिकेने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा व त्या त्या विभागांना ही जबाबदारी सोपवावी.