शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय प्रभाग समितीवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरावर गेली आहे. गतवर्षापेक्षा यावेळी मृत्यूंची संख्याही वाढली आहे. गतवर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभागनिहाय प्रभाग ...

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरावर गेली आहे. गतवर्षापेक्षा यावेळी मृत्यूंची संख्याही वाढली आहे. गतवर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभागनिहाय प्रभाग समिती नेमण्यात आली आहे. मात्र यावेळी प्रभाग समिती निष्क्रिय ठरली आहे. त्याचा परिणाम कोरोना संसर्ग वाढण्यावर झाला आहे. मुख्याधिकारी जाधव यांनी लाॅकडाऊनबाबतच्या शासनाच्या कडक नियमांची अंमलबजावणी करताना काही वेळा लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करीत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही हतबल ठरत आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने प्रांताधिकारी तथा कोरोना सनियंत्रक डाॅ. खरात यांनी कोरोना संसर्ग वाढण्यात प्रभाग समित्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच अपयशी ठरलेल्या प्रभाग समित्यांचा अहवाल कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे निष्क्रिय प्रभाग समितीवर मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष राहणार असल्याने समित्यांचे धाबे दणाणले आहेत.

चौकट -

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यवाहीकडे लक्ष

प्रभाग समिती पाचजणांची असून त्या प्रभागातील नगरसेवक हा समितीचा अध्यक्ष आहे; तर त्यामध्ये दोन पालिका कर्मचारी, दोन सामाजिक कार्यकर्ते अशा पाचजणांचा समावेश आहे. प्रभाग समिती निष्क्रियतेला अध्यक्षच जबाबदार धरले जाते. कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कडक भूमिका घेतली असून मुख्याधिकारी यांनी प्रभाग निष्क्रियतेचा अहवाल पाठविल्यास नगरसेवक अपात्रतेची कारवाईही कदाचित होऊ शकते.