शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार बंद ठेवून बाजार समितीचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या अशासकीय मंडळाने घेतला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला देशातील असंघटित कामगार, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी उस्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

नवीन तीन कायद्यांनी शेतकरी, अडते, व्यापारी व बाजार समितीवर अवलंबून असणारे सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भांडवलदारांचा फायदा होणार आहे. यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सर्व घटक यामध्ये सहभागी होणार आहे. आज सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय अशासकीय मंडळाने घेतल्याची माहिती समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी पत्रकातून दिली.