शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

व्यवहार बंद ठेवून बाजार समितीचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या अशासकीय मंडळाने घेतला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला देशातील असंघटित कामगार, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी उस्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

नवीन तीन कायद्यांनी शेतकरी, अडते, व्यापारी व बाजार समितीवर अवलंबून असणारे सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भांडवलदारांचा फायदा होणार आहे. यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सर्व घटक यामध्ये सहभागी होणार आहे. आज सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय अशासकीय मंडळाने घेतल्याची माहिती समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी पत्रकातून दिली.