शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

शासनाचे पाठबळ मिळाल्यास कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे 'राव'ज अकॅडमी आणि जिल्हा कबड्डी संघटनेने उभारलेल्या कबड्डी अकॅडमीला त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी ...

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे 'राव'ज अकॅडमी आणि जिल्हा कबड्डी संघटनेने उभारलेल्या कबड्डी अकॅडमीला त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाया भक्कम असेल तर खेळाडू चांगला घडतो. त्यामुळे पहिल्यापासूनच तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कबड्डीपटूंनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःची वेगळी ओळख तयार करून आदर्श निर्माण करावा. कबड्डीमुळे मला सर्वकाही मिळाले. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांची भेट, विमानप्रवास, आदींचा समावेश आहे. कोल्हापूरकरांशी नातेही निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडीगिरी, ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार, उमा भोसले-भेंडीगिरी, राधिका रेड्डी, मानसिंग पाटील, अण्णासाहेब गावडे उपस्थित होते.

चौकट

कोल्हापूरकरांनी योग्य नियोजन करावे

कोल्हापूरमधून प्रो-कबड्डीला अनेक खेळाडून मिळाले आहेत. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लागत आहे. कोल्हापूरकरांनी योग्य पद्धतीने नियोजन केल्यास येथून अनेक खेळाडू घडतील, असे रेड्डी यांनी सांगितले.

प्रशिक्षक रेड्डी म्हणाले

१) अन्य खेळांप्रमाणे कबड्डीच्या विकासासाठी ग्रासरुटपासून प्रयत्नांची गरज

२) पी.टी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी कबड्डी अकॅडमीकडे पाठविणे आवश्यक

३) शासनाचे पाठबळ, लोकप्रतिनिधींची कार्यवाही, अकॅडमी आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे

फोटो (२४०८२०२१-कोल-कबड्डी फोटो) : गोकुळ शिरगाव येथे मंगळवारी भारतीय कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा सपत्निक सत्कार कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अजित पाटील, रमेश भेंडीगिरी, सुभाष पवार, उमा भोसले-भेंडीगिरी, अण्णासाहेब गावडे, मानसिंग पाटील उपस्थित होते.