शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
2
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
3
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
4
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
5
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
6
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
7
चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
8
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
9
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
10
Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
11
SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...
12
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
13
तात्पुरत्या शिक्षकांना पेन्शन, अन्य सेवा लाभ नाकारू नयेत; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
14
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
15
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
16
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
17
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
18
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
20
अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:45 IST

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान ...

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान केले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याने अद्दल घडविणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.इचलकरंजी येथे शनिवारी रात्री भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा या विषयावर आयोजित सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ केल्याने राजू शेट्टी यांना आता काही काम राहिले नाही अशी टीका दोन्ही सरकारमधील भाजप नेते करत आहेत. मात्र, २०० रुपयांची वाढ, अशी फसवी घोषणा केली. सरकारने प्रत्यक्षात २०० रुपयांची वाढ दिल्याचे सांगत असले तरी रिकव्हरीचा ९.५ टक्के असलेला बेस दहा टक्के केला आहे. त्यामुळे शेतकºयांना फक्त १३.५० रुपयांचीच वाढ मिळणार आहे. त्यातही उत्पादन खर्च वाढल्याने चौदा रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी ५० पैसे नुकसानीतच राहणार आहे.वस्त्रोद्योगासाठी लढा उभारणारशेट्टी म्हणाले, भाजप सरकारने वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनविली आहे. वीज दर कमी केले म्हणून तीनवेळा भाजप नेत्यांनी साखर वाटली. ही साखर वाटून लोकांची साखर वाढली. मात्र, वीज दर कमी झाले नाहीत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, त्याही आजतागायत पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात यंत्रमागधारकांना सोबत घेऊन याविरोधात मोठा लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.चंद्रकांत पाटील यांनीच माझ्याविरुद्ध लढावेराजू शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळी माझ्याविरोधात नव्या उमेदवारांची नावे घोषित करीत बसण्यापेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.