शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

सांगलीत ३ मे रोजी प्रति साखर परिषद

By admin | Updated: April 27, 2015 00:17 IST

सदाभाऊ खोत : सरकारविरोधी ‘स्वाभिमानी’चा एल्गार

सांगली : शेतकरी हिताची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे. तुम्ही शेतकऱ्यांवर गाढवाचा नांगर फिरवणार असाल, तर जनता तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सहा महिन्यांतील सरकारचा कारभार लक्षात घेता सरकारविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला. लढ्याचाच एक भाग म्हणून ३ मे रोजी सांगलीत प्रति साखर परिषदेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला विरोध म्हणून शेतकरी संघटना भाजप सरकारच्या बाजूने उभी राहिली होती. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, यासाठी त्यांना सूचना करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली दिसत नाही. एफआरपीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या हातात पडेल, अशी साधी अपेक्षा होती; परंतु सहकारमंत्र्यांच्या वल्गना सोडल्यास दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकारने केवळ लिकर लॉबीचे हित जपण्याचेच कार्य केले आहे. मध्यंतरी पुणे येथे भाजप आणि राष्ट्रवादीने साखर परिषदेचे आयोजन केले होते. ज्यांनी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे घातले, त्यांना घेऊनच साखर परिषद घेण्यात आली. सरकारला सामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिले होते, मग त्यांना बाजूला सारून कारखानदारांना परिषदेत का बोलाविले हे समजत नाही. अडतबाबत नेमलेली समितीही वाऱ्यावरची वरातच ठरणार असून, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. दूध दराबाबतही फारसे आशादायक चित्र नाही. या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठीच तीन मे रोजी सांगलीत राजपूत कार्यालयात दुपारी एक वाजता प्रति साखर परिषदेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी) पुुण्यात झालेल्या साखर परिषदेत सहकारमंत्री पाटील यांनी खासदार शरद पवार यांना गुरूची उपमा दिली आहे. हे त्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला सांगितले असते, तर मतदारांनी मत देताना नक्कीच विचार केला असता, असे खोत यांनी सांगितले.पवारांचे ‘रनर’ व्हावेशरद पवार अप्रत्यक्षरीत्या सरकारमध्येच असल्याने भाजप सरकारने त्यांनाच कृषिमंत्री करून सहकारमंत्री पाटील यांनी क्रिकेटमध्ये रनर असतो, तसे पवारांचे ‘रनर’ म्हणून काम करावे, असा टोलाही खोत यांनी लगावला.