शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

निकृष्ट गटारींसाठी ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: December 17, 2014 23:59 IST

कृती समितीची मागणी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्याधिकाऱ्यांनी दिला अहवाल

कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या ४९ किलोमीटरच्या रस्त्यांतील गटारींचे काम निकृष्ट झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा अहवाल महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिला आहे. याआधारे ‘आयआरबी’वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन आज, बुधवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले. यावेळी, विधितज्ज्ञांकडून आढावा घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन देसाई यांनी दिले. कृती समिती सदस्यांनी काल, मंगळवारी राजारामपुरी परिसरातील बंदिस्त असलेल्या गटारींची पाहणी केली. यानंतर डॉ. पाटील यांनी गटारी आरोग्यास धोकादायक असल्याचा अहवाल दिला. त्याआधारे ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाकडे केली. यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, अशोक पोवार, महादेव पाटील, बाबा इंदुलकर, आदी उपस्थित होते.