शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भाजप-शिवसेनेतील संघर्ष आता जिवे मारण्यापर्यंत

By admin | Updated: April 22, 2016 00:59 IST

महापालिकेचे राजकारण : ‘भाजपची जिरवा’ हीच शिवसेनेची रणनीती

विश्वास पाटील --कोल्हापूर -राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना या दोन घटक पक्षांतील कोल्हापूरच्या राजकारणातील संघर्ष अगदीच टोकाला गेला आहे. त्याचीच परिणती म्हणून येथे बुधवारी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेतील शिवसेनेच्या चार नगरसेवकांना ‘पक्षाशी गद्दारी कराल तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपशी घरोबा केल्याची ती प्रतिक्रिया होती. ‘काही होवो परंतु भाजपचा राजकीय लाभ होईल, असे काही करायचे नाही, उलट ‘भाजपची जिरवा’ हीच शिवसेनेची रणनीती आहे. भाजप राज्याच्या राजकारणात संधी मिळेल तिथे शिवसेनेची अवहेलना करीत असल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.कोल्हापूर महापालिकेत दोन्ही काँग्रेस, शिवसेना व भाजप-ताराराणी आघाडी हे स्वबळावर निवडणूक लढले. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आल्या. शिवसेना तटस्थ राहिली. जरी शिवसेनेने भाजप-ताराराणीला पाठिंबा दिला तरी त्यांची महापालिकेत सत्ता येत नाही. कारण हा आकडा कसाबसा ३७ पर्यंत जातो; परंतु आताच्या वादाला त्याहून वेगळी दोन-तीन महत्त्वाची कारणे आहेत.