शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रंकाळ्यासाठी जुजबी प्रयत्न

By admin | Updated: December 26, 2014 00:06 IST

जलपर्णीचा पुन्हा धोका : ५० टक्के ड्रेनेजलाईन बंदच; सांडपाण्यामुळे अवकळा

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाला, आदी ठिकाणांच्या मिळून तब्बल ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रित सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरल्यानेच पुन्हा रंकाळ्याला जलपर्णीचा धोका सतावू लागला आहे. रंकाळा तलावात अद्याप ५० टक्के सांडपाणी मिसळत आहे. यावर तातडीचे उपाय म्हणून महापालिकेने काल, बुधवारपासून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या गलथानपणामुळेच रंंकाळा अखेरची घटका मोजत आहे. रंकाळाप्रेमींतून याबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून मिळालेल्या आठ कोटी निधीपैकी सव्वासहा कोटी रुपये खर्चून रंकाळा ते दुधाळी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. गेली साडेचार वर्षे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. पाईपलाईनमध्ये खरमाती अडकल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळू लागले. सांडपाण्याचे दृश्य स्वरूपातील परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.रंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याची मोठी दुर्गंधी सुटली आहे. याठिकाणी जलपर्णी वाढून हे पाणी आता रंकाळ्यात मिसळण्यास सुरुवात झाली आहे. आता जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केंदाळ व जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरू असलेल्या या जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने रंकाळा तलावाला पुन्हा मोठा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. (प्रतिनिधी)