शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे शांततापूर्ण व न्याय्य आंदोलन दडपण्याचे बंद करा. आंदोलन करणारे शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांवरील सर्व खटले ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे शांततापूर्ण व न्याय्य आंदोलन दडपण्याचे बंद करा. आंदोलन करणारे शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांवरील सर्व खटले मागे घ्या, आदी विविध मागण्या भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेने बुधवारी केल्या आहेत. याबाबत फेडरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुले पत्र लिहिले आहे.

शेतकरी संघटना सातत्याने कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार हमीभाव ठरविण्याची मागणी करीत आहेत. आपले सरकार शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून उलट शेतकरीविरोधी कायदे मंजूर करून त्यांना अधिक संकटात लोटत आहे. ते अतिशय खेदजनक आहे. कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे, अश्रुधूर सोडून शेतकऱ्यांचे आंदोलन कठोरपणे मोडून काढण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध या पत्राद्वारे केला असल्याची माहिती फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्ष सुनीता अमृतसागर यांनी दिली. यावेळी सचिव स्नेहल कांबळे, डॉ. कविता वाळवेकर, उपाध्यक्ष शुभांगी पाटील, कविता साळवे उपस्थित होत्या.