शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे शांततापूर्ण व न्याय्य आंदोलन दडपण्याचे बंद करा. आंदोलन करणारे शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांवरील सर्व खटले ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे शांततापूर्ण व न्याय्य आंदोलन दडपण्याचे बंद करा. आंदोलन करणारे शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांवरील सर्व खटले मागे घ्या, आदी विविध मागण्या भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेने बुधवारी केल्या आहेत. याबाबत फेडरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुले पत्र लिहिले आहे.

शेतकरी संघटना सातत्याने कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार हमीभाव ठरविण्याची मागणी करीत आहेत. आपले सरकार शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून उलट शेतकरीविरोधी कायदे मंजूर करून त्यांना अधिक संकटात लोटत आहे. ते अतिशय खेदजनक आहे. कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे, अश्रुधूर सोडून शेतकऱ्यांचे आंदोलन कठोरपणे मोडून काढण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध या पत्राद्वारे केला असल्याची माहिती फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्ष सुनीता अमृतसागर यांनी दिली. यावेळी सचिव स्नेहल कांबळे, डॉ. कविता वाळवेकर, उपाध्यक्ष शुभांगी पाटील, कविता साळवे उपस्थित होत्या.