शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

वीज बिल वसुली थांबवा अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...

जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल न दिल्यास कनेक्शन कट करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्यावतीने जयसिंगपूर महावितरणला देण्यात आला.

महावितरण कंपनीकडून जी चुकीच्या पद्धतीने वसुली सुरु आहे, ती त्वरित थांबविण्यात यावी. कोरोनामुळे नागरिकांच्या हातामध्ये पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या वसुलीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. ही वसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनावर राहुल गोरे, श्रीकांत सुतार, अभिनंदन पाटील, नीलेश भिसे, कुमार पुदाले, सिंधुताई शिंदे, अमित पाटील, सचिन चकोते, शकुंतला कांबळे, वैशाली पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - ०५०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर महावितरणला मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले.