शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरसह परिसरातील शाळा सुरू करा -संभाजी ब्रिगेडचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून ...

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण वंचित आहेत. शिक्षण सुरू नसल्यामुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही थोतांड असून त्याचा मुलांना काहीही उपयोग होत नाही. कोरोना काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यामध्ये सर्व व्यवहार सुरू आहेत. रेल्वे, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, दुकाने यांसह राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. मग शाळा का बंद ठेवल्या जात आहेत, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याशिवाय राज्यातील काही भागातील शाळा नियमितपणे सुरू आहेत येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र आपल्या परिसरातील शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी अक्षय पाटील, तुषार भोसले, आकाश खोत, इकबाल सुदरणे, रोहन कोटलगी, अमोल संकपाळ, अजय कोळी उपस्थित होते.