शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

खेळातील यशामध्ये ‘क्रीडा मानसशास्त्रा’ची मोलाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:00 IST

कोल्हापूर : क्रीडा वैद्यकीय आणि मानसशास्त्राची नेमकी मदत प्रत्येक खेळाच्या यशामध्ये अत्यंत मोलाची मदत करते. त्याच्या नेमक्या वापरासाठी खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांमध्ये व्यापक जागृती होणे आवश्यक आहे, असा सूर कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात रविवारी व्यक्त झाला.

ठळक मुद्दे मैदानी खेळांमध्ये खेळाडूंना होणारी दुखापत व त्यावरील उपचार’ विषयावरील चर्चासत्रातील सूरकोल्हापूर स्पोर्टस् क्लबचा उपक्रम कोल्हापूर, सांगली, साताराचे पालक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित

 कोल्हापूर : क्रीडा वैद्यकीय आणि मानसशास्त्राची नेमकी मदत प्रत्येक खेळाच्या यशामध्ये अत्यंत मोलाची मदत करते. त्याच्या नेमक्या वापरासाठी खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांमध्ये व्यापक जागृती होणे आवश्यक आहे, असा सूर कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात रविवारी व्यक्त झाला.

येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये ‘विविध मैदानी खेळांमध्ये खेळाडूंना होणारी दुखापत व त्यावरील उपचार’ याविषयावर हे चर्चासत्र झाले. त्याचे उदघाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे विश्वविजय खानविलकर यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. प्रदीप पाटील, उदय पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यात डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, शारिरीक ठेवण, क्रीडा प्रकार हे लक्षात घेवून खेळाडू, प्रशिक्षकांनी व्यायामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. होणाºया दुखापतीवर वेळीच उपचार गरजेचा आहे.

डॉ. रोहन चव्हाण म्हणाले, खेळाडूंनी आळस, कंटाळा टाळून सरावावर लक्ष केंद्रित करावे. आहाराचा अतिरेक न करता आपला खेळ, त्यासाठी लागणारी ऊर्जा, व्यायाम आणि प्रत्यक्ष खेळ यांचा समन्वय आणि अभ्यास करुनच खेळाडूंनी आहार कोष्टक ठरवावे.

कार्यक्रमात कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी क्लबतर्फे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच दि. २९ आॅक्टोबरला होणाºया ट्रॉथलॉन या जलतरण- सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश असलेल्या स्पर्धेची माहिती दिली. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, सचिव उदय पाटील, संजय पाटील, पदमकुमार पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा येथून आलेल्या पालक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

अतिरेकी अपेक्षाचे दडपण नकोजय-पराजयापेक्षा खेळाचा निव्वळ आनंद खेळाडूंनी घ्यावा. नेहमी होकारात्मकता असावी. पालक, प्रशिक्षकांनी अतिरेकी अपेक्षाचे दडपण खेळाडूंवर ठेवू नये, असे डॉ. उदय पाटील यांनी सांगितले.