शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘थम्ब’ करताच रेशन दुकानदाराच्या खात्यावर पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:26 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्या दृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. यासुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी महिन्याभरात कोल्हापुरात होत आहे.सध्या ई-पॉस मशीनद्वारे ग्राहकाचा अंगठ्याचा किंवा ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्या दृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. यासुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी महिन्याभरात कोल्हापुरात होत आहे.सध्या ई-पॉस मशीनद्वारे ग्राहकाचा अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा घेऊन दुकानदाराकडून ग्राहकाला धान्य दिले जाते. या मशीनवर ठसा उमटविल्यावर आपल्याला देय असलेल्या धान्याची पावती येते. मग त्यानंतर धान्य वितरित केले जाते. अशा पद्धतीने या मशीनद्वारे रेशनिंगचे व्यवहार सुरू आहेत. शासनाने यापुढील पाऊल उचलत या मशीनवर दुसऱ्यांदा ठसा उमटविल्यावर आता धान्य खरेदीनंतर ग्राहकाच्या खात्यावरील पैसे दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होतील, अशी सुविधा केली आहे. त्या दृष्टीने मशीनचे अद्ययावतीकरण करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये काही प्रोग्रॅम बदलले असून, यातील सॉफ्टवेअरही बदलले आहे. या सुविधेची राज्यव्यापी अंमलबजावणी बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमध्ये अव्वल स्थानी असणाºया कोल्हापूर जिल्ह्यातून होणार आहे. सध्या नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचे काम सुरू आहे.आर्थिक व्यवहारासाठी कराव्या लागणाºया किचकट आॅनलाईन प्रक्रियेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना ही अडचण जाणवते. या सुविधेच्या निमित्ताने सरकारने रेशनिंगमध्येही कॅशलेस व्यवहारासाठी चालना दिली आहे.असे होतील व्यवहारया मशीनवर पहिला ठसा उमटविल्यावर धान्याची पावती येऊन धान्य मिळणार.दुसरा ठसा उमटविल्यावर खात्यातून संबंधित दुकानदाराच्या खात्यात रक्कम जमा होणार.जितके धान्य घेणार, तितकी निश्चित केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यातून कमी होणार.