शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सर्पदंश बनतोय जीवघेणा..प्रमाणात वाढ : अडगळीच्या ठिकाणी जपून; शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

वेगाने सर्पदंशाचे रुग्णही वाढत आहेत

गणेश शिंदे - कोल्हापूरसध्या सर्वत्र शेतीकामांना वेग आला आहे. तितक्याच वेगाने सर्पदंशाचे रुग्णही वाढत आहेत. अडगळ, किचकटीच्या ठिकाणी स्वत:ला जपा, अन्यथा नजरचुकीने जरी सर्पाला स्पर्श अथवा इजा झाल्यास तो दंश करू शकतो. विशेषत: शेतकरी, शेतमजूर, गुराखीबांधवांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसांत शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सर्पदंशाचे सात ते आठ रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.एखाद्याचा मृत्यू झाल्यास वारसांना मिळते शासकीय मदत...राज्य सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू केली आहे. सर्पदंशाने दगावलेल्यांना एक लाख रुपये दिले जातात, तर अवयव निकामी झाला तर ५० हजार रुपये मिळतात. या योजनेत सर्पदंशासह विजेच्या धक्क्याने मृत्यू, अपघातात मृत्यू, विंचू दंशाने मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, आदींना ही मदत पुणे येथील कृषी आयुक्तालयामार्फत मुंबईतील अल्मंड इन्श्युरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने टाटा एआयजी ही कंपनी देते. सर्पदंशात दगावलेल्या व्यक्तीच्या दहा ते ७५ वयोगटांतील वारसांना ही मदत मिळते; पण त्यासाठी वारसांचे नाव ८ अ (प्रॉपर्टीवर नाव) आवश्यक असते. मृत पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला, तसेच पत्नी नसेल तर प्रथम वारसाला (थोरला मुलगा अथवा मुलगी) ही मदत मिळते. जिल्ह्यात सात लाख (अंदाजे) असे ‘८ अ’चे नोंद आहे. घटनास्थळाचा पोलिसांचा पंचनामा, प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर), तलाठी सात/बारा, ‘८ अ’, ६ ड, (तो शेतकरी कसा झाला), ६-क (वारस कोण), शवविच्छेदन अहवाल (पी.एम.)