शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

स्मार्ट ग्राम योजना राबविणार

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

दीपक केसरकर : बोरवडे येथील कार्यक्रमात प्रतिपादन

बोरवडे : शहरी (स्मार्ट सिटी) भागाप्रमाणे स्मार्ट ग्राम बनविण्याचा संकल्प शासनाने केला आहे. माळीण गावाला सावरण्यासाठी माळीण गावाचे पुनर्वसन होत आहे. राज्यातील पहिले स्मार्ट ग्राम म्हणून माळीण गावाची ओळख निर्माण करण्याचा शासनाचा विचार आहे. नुकतीच या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, त्या ठिकाणी सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन, पर्यावरणाचे रक्षण करून चांगल्या दर्जाची घरे बांधण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.बोरवडे (ता. कागल) येथे कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी अमरीश घाटगे यांची निवड झाल्याबद्दल व ग्रामपंचाय्त सदस्य बालाजी फराकटे यांचा सामाजिक कार्याबद्दल मंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‘बिद्री’चे संचालक राजेखान जमादार, कागलचे सभापती श्रीकांत लोहार, आनंदराव साठे, दिनकर साठे, जोतिराम साठे, संतोष ढवण, संभाजी फराकटे, शहाजी बलुगडे, सुनील वारके, सूरज फराकटे, प्रवीण साठे, विकास डाफळे, शिवराज फराकटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पांडुरंग खाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)