शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

लिंगनूरकरांचे जलयुक्तसाठी श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:57 IST

म्हाकवे : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील तुळशीदास किल्लेदार सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून तरुणाईने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी गावच्या डोंगर उतारावर आणि वनिकरणात श्रमदान सुरु आहे. यामध्ये तरूणींसह महिलांचा सहभागही उल्लेखनीय आहे. तर, आता लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने हे काम जलदगतीने सुरू आहे.चिकोत्रा खोऱ्यातील शेवटचे ...

म्हाकवे : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील तुळशीदास किल्लेदार सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून तरुणाईने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी गावच्या डोंगर उतारावर आणि वनिकरणात श्रमदान सुरु आहे. यामध्ये तरूणींसह महिलांचा सहभागही उल्लेखनीय आहे. तर, आता लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने हे काम जलदगतीने सुरू आहे.चिकोत्रा खोऱ्यातील शेवटचे टोक असणाºया या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे गावातील विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी या उद्देशाने काही तरूणांनी गावच्या उत्तरेकडील वनीकरण परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्धार केला आणि चार दिवसांपूर्वी चार-सहा तरूणांनी खोरे, टिकाव, कुदळ, पाट्या हातात घेऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. सार्वजनिक मोकळ्या जागेत दोन ते तीन फूट खोल आठ ते दहा फूट लांब चरींची (सीसीटी) खुदाई सुरू केली. गावातील तरूण तरूणींसह महिलाही सहभागी झाल्या. पुढीलवर्षी लिंगनूर गाव पाणीदार होईल असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केला आहे.सोशल मीडियाचा असाही वापरलिंगनूर गावातील तरूणांना व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून या जलयुक्तच्या श्रमदानाबद्दल आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत ६५ हून अधिक तरुण व महिला श्रमदानासाठी पुढे आल्या. दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदान केले जात आहे. यामुळे सुमारे दोन लाख लिटर पाणी जमिनीत मुरले जाणार असून यामुळे गावातील विहीर, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.