शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी घेतलेला शेतकरी दाखवा : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संपूर्ण महाराष्टÑात शेतकºयांच्या कर्जमाफीचा दिंडोरा पिटला जात असताना कर्जमाफी झालेला एकतरी शेतकरी मुख्यमंत्र्यांनी दाखवावा, असे आव्हान रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले.राष्टÑवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते एच. डी. बाबा पाटील यांच्या निधनाबद्दल नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संपूर्ण महाराष्टÑात शेतकºयांच्या कर्जमाफीचा दिंडोरा पिटला जात असताना कर्जमाफी झालेला एकतरी शेतकरी मुख्यमंत्र्यांनी दाखवावा, असे आव्हान रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले.राष्टÑवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते एच. डी. बाबा पाटील यांच्या निधनाबद्दल नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रविवारी कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.महाराष्टÑात भाजप सरकारने जाहीर केलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा परामर्ष घेताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली, त्याचा दिंडोरा संपूर्ण महाराष्टÑभर पिटला जात आहे; पण कर्जमाफीचे निकषच काय आहेत हेमलाही माहीत नाहीत. मी मुख्यमंत्री असताना सन १९७८ मध्ये शेतकºयांसाठी पहिली कर्जमाफी केली त्याचवेळीप्रा. एन. डी. पाटील हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी कर्जमाफीजाहीर करताना कोणतेही निकषलावले नव्हते. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा कर्जमाफी केली; पण सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी लावलेल्या निकषांमुळे एकातरी शेतकºयाला त्याचा लाभ मिळाला का ते त्यांनीच दाखवावे, असेही ते म्हणाले. गेल्यावेळी कर्जमाफी केली तरीहीपुढे शेतकरी कर्जबाजारीच राहिल्याचा भाजप सरकारचा आरोप आहे,त्यावर पवार म्हणाले, शेतकºयाच्या मालाला हमीभाव निश्चित नाही,त्यात हवामानावर शेतकºयांचेपीक अवलंबून असते, त्यामुळेशेतकरी नेहमीच अडचणीतयेतो म्हणूनच शेतकºयालाकर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.हा ‘त्यांचा’ नवा व्यापारदेशात किमान ५० वर्षे भाजपाची सत्ता राहील, असे अमित शहा यांचे विधान असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, हा त्यांनी ज्योतिषाचा नवीन व्यापार सुरू केला. गुजरातमध्ये त्यांचे अनेक व्यापार आहेत त्यापैकीच हा असावा; पण हा व्यापार त्यांच्याकडून चांगला चालेल पण त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.सदाभाऊ खोतयांचे काय योगदानखासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, शेट्टी यांचे संसदेतील काम चांगले आहे, पण दुसºयाचे काय योगदान आहे? ते फक्त मीडियातच दिसत असल्याचा टोला मंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांचे नाव न घेता लगावला.काँग्रेसची सद्य:स्थितीत वेगळी भूमिकाभाजप सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकवटल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, विरोधातील सर्व पक्ष एकत्रित काम करतील अशी उमेद आहे; पण काँग्रेसची भूमिका सद्य:स्थितीत वेगळी असल्याचे जाणवते.गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत राष्टÑवादीने एकही मत दिले नसल्याची भावना राष्टÑीय काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे; पण रा ष्टÑवादीच्या दोनपैकी एक मत मिळाल्यामुळेच काँग्रेसचे अहमद पटेल हे विजयी झालेत हे काँग्रेसने विसरू नये. एकत्र काम करताना दोन्हीही पक्षांनी एकमेकांवर शंका घेऊ नये, असाही टोला त्यांनी लगावला.सरकारचे निर्णय कोल्हापुरातूनच!१ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; पण सध्या सरकारमध्ये गंमतच सुरू असल्याचे दिसते. कारण यापूर्वी सरकारमधील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असत; पण हल्ली भाजपचे सर्व निर्णय हे कोल्हापुरातूनच होत आहेत.२ अगदी मंत्रिपदेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच जाहीर करीत आहेत. त्यामुळे भाजपकडून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे चांगले धोरण राबविले जात असल्याची कोपरखळी शरद पवार यांनी मारली