शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कृतीतूनच कर्तृत्व दाखवेन

By admin | Updated: August 8, 2014 00:37 IST

अविनाश सुभेदार : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू

कोल्हापूर : बोलण्यापेक्षा कृतीतूनच कर्तृत्व दाखवून देईन, येणाऱ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रश्न समजावून घेऊन काम केले जाईल. यात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, स्वच्छ पाणीपुरवठा यांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज, गुरुवारी येथे सांगितले.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या ठिकाणी कोकण विभागीय जातपडताळणी समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी आज पदभार स्वीकारला. डॉ. सूर्यवंशी यांनी त्यांना पदाची सूत्रे दिली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या, तर सुभेदार यांचे स्वागत केले. सुभेदार म्हणाले, रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी ‘न्यू मॅनेजमेंट टेक्निक्स्’चा वापर करू, तीर्थक्षेत्र विकास, बचत गटांचे मार्केटिंग, आदी विषयांवरही काम केले जाईल. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या उपक्रमांना भेटी देऊन ते पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, १३ महिन्यांत जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या ठिकाणी जाऊ, तेथे कोल्हापूरचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, सदस्य अरुण इंगवले, प्रा. अर्जुन आबिटकर, अधिकारी दिनेश डोके, पी. बी. पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, शिक्षण सभापती महेश पाटील, आदी उपस्थित होते.