शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

इचलकरंजीतील दुकाने पुढील पाच दिवस बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे व्यापारी व प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. या चर्चेतून व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित करत दुकाने पुढील पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

शहरातील जवळपास २७ असोसिएशननी दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत दुकाने बंदच राहणार असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरून सखोल चर्चा करण्यात आली. त्यांनी पोलीस प्रशासन आपल्या भूमिकेशी ठाम आहे. उपाययोजनेसाठी आग्रही असल्याने येत्या आठवड्यात संसर्ग दर कमी येऊन आपल्याला सूट दिली जाईल. त्यामुळे ७५ दिवस केलेले सहकार्य वाया जाऊ देऊ नका, असे स्पष्ट केले. आणखी पाच दिवस थांबण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी व्यापाऱ्यांनी थोड्या काळासाठी संयम सोडू नये. चाचण्या वाढवत असून तशी लेखी हमी देत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.