शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

इचलकरंजीतील दुकाने पुढील पाच दिवस बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे व्यापारी व प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. या चर्चेतून व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित करत दुकाने पुढील पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

शहरातील जवळपास २७ असोसिएशननी दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत दुकाने बंदच राहणार असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरून सखोल चर्चा करण्यात आली. त्यांनी पोलीस प्रशासन आपल्या भूमिकेशी ठाम आहे. उपाययोजनेसाठी आग्रही असल्याने येत्या आठवड्यात संसर्ग दर कमी येऊन आपल्याला सूट दिली जाईल. त्यामुळे ७५ दिवस केलेले सहकार्य वाया जाऊ देऊ नका, असे स्पष्ट केले. आणखी पाच दिवस थांबण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी व्यापाऱ्यांनी थोड्या काळासाठी संयम सोडू नये. चाचण्या वाढवत असून तशी लेखी हमी देत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.