शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शिवस्वराज्य दिन जोड - प्रतिक्रिया - शाहू महाराज, डॉ. रमेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाइतकाच तो दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा ...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाइतकाच तो दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय चांगलाच आहे. शासकीय पातळीवर तो साजरा होणे ही गोष्टही चांगलीच म्हणायला पाहिजे. दि. ६ जूनच्या दरम्यान शेतकरीवर्ग शेतीच्या कामात व्यस्त असतात. या शिवस्वराज्य दिन सोहळ्यात शेतकऱ्यांसह सर्वच घटकांतील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार सर्वांना पुढे घेऊन जाणारे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने नुसते सण, उत्सव, दिन साजरे करून थांबून चालणार नाही. यापुढील काळात त्यांच्या विचाराने राज्यात सुराज्य कसे निर्माण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

शाहू छत्रपती,

छत्रपतींना अभिप्रेत संकल्पना -

शिवराज्याभिषेक दिन म्हणण्यापेक्षा शिवस्वराज्य दिन म्हणणे ही संकल्पा अधिक व्यापक आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत होती. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे राज्य कदाचित छोटे असेल, पण ते सर्वांचे असावे आणि कल्याणकारी राज्य असावे. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीलासुद्धा हे राज्य आपले आहे असं वाटावं आणि त्यांनी सुखासमाधानाने जगावे असं महाराजांना वाटत होतं. त्या अर्थाने राज्याभिषेक दिनाऐवजी शिवस्वराज्य दिन असे संबोधण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.

डॉ. रमेश जाधव,

ज्येष्ठ इतिहास संशोधक