शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्वराज्य दिन जोड - प्रतिक्रिया - शाहू महाराज, डॉ. रमेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाइतकाच तो दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा ...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाइतकाच तो दिवसही महत्त्वाचा आहे. म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय चांगलाच आहे. शासकीय पातळीवर तो साजरा होणे ही गोष्टही चांगलीच म्हणायला पाहिजे. दि. ६ जूनच्या दरम्यान शेतकरीवर्ग शेतीच्या कामात व्यस्त असतात. या शिवस्वराज्य दिन सोहळ्यात शेतकऱ्यांसह सर्वच घटकांतील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार सर्वांना पुढे घेऊन जाणारे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने नुसते सण, उत्सव, दिन साजरे करून थांबून चालणार नाही. यापुढील काळात त्यांच्या विचाराने राज्यात सुराज्य कसे निर्माण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

शाहू छत्रपती,

छत्रपतींना अभिप्रेत संकल्पना -

शिवराज्याभिषेक दिन म्हणण्यापेक्षा शिवस्वराज्य दिन म्हणणे ही संकल्पा अधिक व्यापक आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत होती. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे राज्य कदाचित छोटे असेल, पण ते सर्वांचे असावे आणि कल्याणकारी राज्य असावे. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीलासुद्धा हे राज्य आपले आहे असं वाटावं आणि त्यांनी सुखासमाधानाने जगावे असं महाराजांना वाटत होतं. त्या अर्थाने राज्याभिषेक दिनाऐवजी शिवस्वराज्य दिन असे संबोधण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.

डॉ. रमेश जाधव,

ज्येष्ठ इतिहास संशोधक