शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

‘शिवराज्याभिषेक’तर्फे शनिवारपासून दुर्गसंवर्धन

By admin | Updated: February 10, 2017 00:36 IST

शिवजयंतीनिमित्त उपक्रम : गडांची करणार स्वच्छता

कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शनिवार (दि. ११) ते १९ फेब्रुवारीदरम्यान दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील १०० गडकोटांची स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.कार्याध्यक्ष सावंत म्हणाले, रायगडावरील मेघडंबरीतील शिवमूर्ती महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींची प्रबळ इच्छाशक्ती, उत्स्फूर्त सहभागाचे प्रतीक आहे. तोच आदर्श पुढे ठेवून राज्यातील शेकडो गडकोट-किल्ल्यांच्या जतन, संवर्धन, संरक्षणासाठीची पुढची पावले समितीतर्फे उचलण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात या मोहिमेद्वारे केली जात आहे. मोहिमेची सुरुवात शनिवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता पन्हाळगड येथून केला जाणार आहे. मोहिमेत कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यानतील १०० गडकोटांची स्वच्छता केली जाईल. यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावर्षी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस ‘डिजिटल फलक मुक्त’साजरा करण्याचे समितीने ठरविले आहे. पत्रकार परिषदेस पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सन्मान शेटे, साक्षी पन्हाळकर, उदय घोरपडे, विष्णू जोशीलकर, अनिल चौगुले, संजय पवार, शहाजी माळी, राहुल शिंदे, विनायक फाळके, हेमंत साळोखे, राम यादव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आपल्या परिसराची स्वच्छता करावीया मोहिमेसाठी राज्यभरातील शिवभक्तांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. ज्यांना गडकोटांवर जाणे शक्य नाही त्यांनी आपले शहर, ऐतिहासिक, सार्वजनिक ठिकाणी अथवा घराच्या परिसराची स्वच्छता करावी, असे आवाहन अमर पाटील यांनी यावेळी केले.