शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवभोजन’ने भागवली पावणेसहा लाख कष्टकऱ्यांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 02:25 IST

कष्टकरी, वंचितांसाठी आधार; कोल्हापुरात पावणेसहा लाख लोकांनी घेतला लाभ

- नसिम सनदी कोल्हापूर : कोरोनाकाळात घराघरांत खाण्याचे वांदे होत असताना राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीने मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कष्टकऱ्यांची भूक भागवण्याचे काम केले आहे. अवघ्या पाच रुपयांत मिळणारी ही थाळी कष्टकरी, वंचितांसाठी आधार झाल्याचे चित्र दिसत आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दक्षिणेतील राज्यांच्या गरीब थाळीच्या धर्तीवर २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन थाळी सुरू केली आहे. मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागल्यानंतर खºया अर्थाने या थाळीची किंमत अनेकांना कळली. एकट्या मे मध्ये मागणी एक लाख १२ हजारांवर गेली. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना किमान एकवेळचे तरी पोटभर जेवण मिळावे म्हणून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान कमी न करता, थाळीची किंमत १० वरून पाच रुपयांवर आली. कोरोनामुळे अर्थचक्र रुळावर आलेले नसल्यामुळे ही किंमत पुढील आदेश येईपर्यंत वाढवली जाणार नाही.कष्टकºयांना डोळ्यांसमोर ठेवूनच ही थाळी सुरू करण्यात आली असून, त्याचा गरजवंतांनाच लाभ होईल, याकडे कटाक्षाने पाहिले जात आहे. सर्व केंद्रचालकांचेही चांगले सहकार्य असून कोणाचीही तक्रार नाही. - दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी