शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कृषी सेवा केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवण्याची शिवसेनेेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

कोल्हापूर: खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकरा वाजता बंदच्या निर्णयामुळे खते, बियाणे, औषधे खरेदीची गैरसोय होत असल्याने कृषी सेवा केंद्रे ...

कोल्हापूर: खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकरा वाजता बंदच्या निर्णयामुळे खते, बियाणे, औषधे खरेदीची गैरसोय होत असल्याने कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ चालू ठेवावीत अशी मागणी शिवसेनेने कृषी विभागाकडे केली आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांची कैफीयत मांडली. सोयाबीन बियाणे टंचाईच्या बाबतीतही लवकरात लवकर निर्णय घेऊन पेरणी सुरु होण्याआधी सेवा केंद्रांना बियाणांचा पुरवठा करावा असेही सांगितले. यावर कृषी अधीक्षक वाकुरे यांनी प्रत्येक तालुक्यात घरगुती बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांकडे तयार ठेवली आहे, तेथे बियाणे मिळेल असे सांगितले. तसेच महाबीज व खासगी कंपन्यांकडून बियाणे उपलब्ध होईल तसा पुरवठा सुरु असल्याचेही सांगितले.

दरम्यान, खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रे व कृषीशी संबंधित दुकाने दिवसभर सुरू ठेवावीत यासाठी शिवसेनेमार्फत कृषी मंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले आहे. पूर्णवेळ दुकाने सुरु ठेवण्याच्या कृषी आयुक्तांनी काढलेल्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देणार असल्याचे देवणे यांनी सांगितले.