शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

ती शववाहिका सेवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST

कोल्हापूर : सेवाभावी वृत्तीने देण्यात आलेली शववाहिका सुरू आहे. तिचे टायर काही प्रमाणत खराब झाले आहेत. गरज असल्यास ...

कोल्हापूर : सेवाभावी वृत्तीने देण्यात आलेली शववाहिका सुरू आहे. तिचे टायर काही प्रमाणत खराब झाले आहेत. गरज असल्यास नवीन टायर बसविण्याचीही तयारी महापालिका प्रशासनाची आहे. यामुळे जिल्हा बैतूलमाल कमिटीकडील ती रुग्ण्वाहिका सेवेतच राहील, अशी माहिती उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कोरोनामुळे शहरात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत शव नेण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विशेष पुढाकार घेतला. शव वाहतुकीसाठी समाजातील दानशूर आणि स्वयंसेवी संस्थांना वाहन देण्याचे आवाहन केले होते. यानुसार अयोध्या ग्रुपचे व्ही. बी. पाटील यांनी वाहन उपलब्ध करून दिले. त्यांनी दिलेले वाहन जिल्हा बैतूलमाल कमिटीकडे आहे.

शव नेण्यासाठी त्याचा चांगला वापर होत आहे. पण सध्या ते वाहन टायर चांगले नसल्याने कावळा नाका येथे थांबून आहे. वाहन पुन्हा सेवेत येण्यासाठी टायर बसवून दयावेत, अशी मागणी माजी नगरसेवक तौफिक मुल्ला यांनी आयुक्तांकडे ईमेलव्दारे केली. याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने त्या वाहनाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्या वाहनाचे टायर काही प्रमाणात झिजले असले तरी वाहन चालू शकते, अशी स्थिती असल्याचे दिसून आले. तरीही गरज लागली तर त्या वाहनास नवीन टायर बसविण्याचीही तयारी प्रशासनाने केली आहे.