शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शाहुवाडीत भात, उसाचा झाला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

पुराच्या पाण्याने नदीकाठची ऊस,भात शेती गेली आठ दिवस पाण्याखाली आहे. घरांची पडझड, भूस्खलन झाले आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून ...

पुराच्या पाण्याने नदीकाठची ऊस,भात शेती गेली आठ दिवस पाण्याखाली आहे. घरांची पडझड, भूस्खलन झाले आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहेत. तालुक्यातील २ हजार ५०० शेतकऱ्यांची ४५० हेक्टरवरील भात, २५० हेक्टर वरील ऊस पिके बाधित झाली आहेत. सुमारे तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. तीन नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे १२०१ कुटुंबांना व ४ हजार २३० नागरिकांना स्थलांतरित केले आहे. ४ हजार ५६४ जनावरांना स्थलांतरीत केले आहे. ३ तीन ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. २१ गावातील डोंगरात भूस्खलन झाले आहे. बारा गावात १२८ घरांची अंशत: पडझड झाली असून १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवरील आंबा घाटात भूस्खलन झाल्यामुळे रस्ता बंद आहे. लव्हाळा ते वाकोली रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. पुराच्या पाण्यामुळे १५ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.

२६ शाहुवाडी

शाहुवाडी तालुक्यात महापुराने ऊस जागीच कुजला आहे.