शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

कागलमध्ये १०० घरे साकारणार

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

रमाई आवास योजना : कागल नगरपालिकेला नव्याने दीड कोटींचा निधी मंजूर

कागल : राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेसाठी कागल नगरपालिकेला नव्याने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, शंभरजणांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे रोख अनुदान मिळणार आहे. यापूर्वी कागल नगरपरिषदेने २०११-२०१२ मध्ये ६७ लाख रुपये, २०१२-२०१३ साठी एक कोटी ६३ लाख इतका निधी १६४ जणांना दिला आहे. या योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करणारी कागल नगरपरिषद राज्यात एकमेव ठरली आहे.अनुसूचित जाती-जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना हे अनुदान मिळते. जातीचा दाखला, दारिद्र्यरेषेखाली नाव आणि प्रॉपर्टी कार्ड या कागदपत्रांवर घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून रोख दीड लाख रुपये मिळतात. कागल शहरात जवळपास ३०० दलित कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यापैकी १६४ जणांना यापूर्वी हे अनुदान मिळाले आहे. आता सन २०१४-२०१५ साठी दीड कोटी रुपये म्हणजे १०० कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपये घर बांधण्यासाठी मिळणार आहेत. या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुदान मिळाल्यानंतर दारिद्र्यरेषेवरीलही कुटुंबांचा विचार यासाठी करता येतो. मात्र, त्यासाठी दारिद्र्यरेषेखालील एकही लाभार्थी शिल्लक राहिलेला नसला पाहिजे. दीड लाख रुपयांचे हे अनुदान विना-परतावा आहे. या दीड लाखांत अथवा त्यामध्ये आपली रक्कम घालून लाभार्थ्यांना आपले घर बांधता येते. येथील आंबेडकरनगर, बेघर वसाहत, मातंग वसाहत या ठिकाणी टुमुकदार अशी घरे या योजनेतून साकारली आहेत.नगरपालिका कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण संस्थाशाहू कॉलनीजवळ कारखाना रस्त्याजवळ कागल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी दोन एकर जागा राखीव आहे. एकूण ८८ सभासदांपैकी ४४ सभासद हे सफाई कर्मचारी आहेत. लवकरच यांचेही काम सुरू होणार आहे. ‘१ मे’ रोजी फलक अनावरण सोहळा होणार आहे.