शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:07 IST

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर ...

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर यांच्या वचनांना काळिमा फासला आहे. यासाठी कर्नाटक सरकारचा त्यांच्याच भूमीत ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड मत इदलहोंड (ता. खानापूर, जि.बेळगाव) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रविवारी व्यक्त केले.इदलहोंड येथे रविवारी गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव पोलीस प्रशासनाने इदलहोंड येथील साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी खानापूर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच सबनीस यांनी इदलहोंड येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे खानापूरयेथूनच उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.कर्नाटकच्या चुकीच्या कृतीने शांततेला धक्कासबनीस म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधव मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संवर्धनासाठी झटत आहेत. यामुळेच मी आनंदाने संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि कर्नाटक सरकारने दडपशाही करून आम्हाला संमेलनस्थळी जाऊ दिले नाही. कर्नाटक सरकारच्या या चुकीच्या कृतीमुळे शांततेला धक्का लागला आहे. सबनीस म्हणाले, आमचे मराठीवरील प्रेम कानडीच्या द्वेषावर अवलंबून नाही. कानडी ही आमची भगिनी भाषा आहे.साहित्य वादासाठी नव्हे, संवादासाठी : बागवेबेळगाव : वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही, हे साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी केले. कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे रविवारी आयोजित १४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बागवे बोलत होते.कुद्रेमनी(जि.बेळगाव) येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे उपस्थित होते.