शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’मध्ये कोल्हापूरसह दहा जिल्ह्यांची निवड

By admin | Updated: November 6, 2015 00:32 IST

एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कायर्कारी समिती स्थापन केली आहे.

कोल्हापूर : मुलींचा जन्मदर कमी असलेल्या कोल्हापूरसह राज्यातील दहा जिल्ह्यांचा केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ या अभियानात समावेश केला आहे. या अभियानाची सुरुवात २१ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. सन २०१७ अखेर निवडलेल्या जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये २०११च्या जनगणनेनुसार मुलांमध्ये लिंगगुणोत्तर कमी असणाऱ्या कोल्हापूर (८६३), बीड (८०७), जळगाव (८४२), अहमदनगर (८५२), बुलढाणा (८५५), औरंगाबाद (८५८), वाशी (८६३), उस्मानाबाद (८६७), सांगली (८६७), जालना (८७०) या जिल्ह्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे. या अभियानासाठी प्रधान सचिव महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर मार्गदर्शन व संनियंत्रणासाठी ‘सुकाणू समिती’ स्थापन केली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कायर्कारी समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरावर पीसीपीएनडीटीसंबंधी टास्कफोर्स जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. (प्रतिनिधी)