शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

रत्नागिरीत सावरकर साहित्य संमेलन

By admin | Updated: September 11, 2015 23:25 IST

कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आज, शनिवारी शहरातील साहित्यप्रेमींची सभा आयोजित केली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय व स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २८ वे सावरकर साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. गतवर्षी हे संमेलन हैदराबाद येथे झाले होते. यावर्षी सावरकरांच्या कर्मभूमीत संमेलन होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळाने सावरकरांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नगर वाचनालयाने पुढाकार घेऊन संमेलन आयोजित केले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आज, शनिवारी शहरातील साहित्यप्रेमींची सभा आयोजित केली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अद्याप निश्चित करण्यात आले नसले तरी सावरकरांचे साहित्य असणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. मुलांचा सहभाग केवळ दिंडीपुरता न ठेवता युवक व मुलांना केंद्रस्थानी ठेवून संमेलनातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाची तारीख निश्चित नसली तरी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संमेलन होणार असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)