शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

रत्नागिरीत सावरकर साहित्य संमेलन

By admin | Updated: September 11, 2015 23:25 IST

कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आज, शनिवारी शहरातील साहित्यप्रेमींची सभा आयोजित केली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय व स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २८ वे सावरकर साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. गतवर्षी हे संमेलन हैदराबाद येथे झाले होते. यावर्षी सावरकरांच्या कर्मभूमीत संमेलन होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळाने सावरकरांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नगर वाचनालयाने पुढाकार घेऊन संमेलन आयोजित केले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आज, शनिवारी शहरातील साहित्यप्रेमींची सभा आयोजित केली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अद्याप निश्चित करण्यात आले नसले तरी सावरकरांचे साहित्य असणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. मुलांचा सहभाग केवळ दिंडीपुरता न ठेवता युवक व मुलांना केंद्रस्थानी ठेवून संमेलनातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाची तारीख निश्चित नसली तरी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संमेलन होणार असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)