शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सरपंच, सदस्य अपात्रतेबाबत दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:54 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावण्याच न घेतल्याने पुणे विभागातील ३२ गावांची प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना विभागीय आयुक्त कार्यालयाला अडचणी येत आहेत.यांतील अनेक प्रकरणे गेली दोन वर्षे सुरू असून, आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अहवालानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत.ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज, गैरकारभार, अपहार, अतिक्रमणे या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार संबंधितांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील पहिला टप्पा पार पाडून विभागीय आयुक्तांनी या ३२ गावांची सुनावणी घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेआहेत.पुणे जिल्ह्यातील बोरी बु. (ता. जुन्नर), कुरणेवाडी (ता. बारामती), नारायणगाव, पोंधवडी (ता. इंदापूर), खानवटे, बोरी खुर्द, आंबवणे (ता. मुळशी), कुरळी, केसनंद, चिंबळी (ता. खेड), संतोष नागवडे, रा. खामगाव, मांंजरी बु. आणि तुळापूर (ता. हवेली) या १३ गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सात प्रकरणे यामध्ये असून, कणेरीवाडी, आंबेवाडी, उचगाव (ता. करवीर), बुधवार पेठ (ता. पन्हाळा), टाकवडे (ता. शिरोळ), नूल (ता. गडहिंग्लज), टोप-संभापूर (ता. हातकणंगले) या प्रकरणांचा समावेश आहे.सांगली जिल्ह्यातील मर्दवाडी (ता. वाळवा) आणि वायफळ (ता. जत) यांसह अन्य एका ग्रामपंचायतीची अशी एकूण तीन प्रकरणे आहेत; तर सोलापूर जिल्ह्यातील गारअकोले (ता. माढा), तडवळ (ता. अक्कलकोट), टेंभुर्णी (ता. माढा), कोरवली (ता. मोहोळ) या गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.अहवालाअभावी प्रलंबित प्रकरणेअ.नं. जिल्हा प्रलंबित प्रकरणे१ पुणे १३२ सातारा ०५३ सांगली ०३४ सोलापूर ०४५ कोल्हापूर ०७एकूण ३२सातारा जिल्ह्यातील पाच गावच्या तक्रारीसातारा जिल्ह्यातील हेळवाक- गासावेवाडी रस्त्यावरील गाळे, सटालेवाडी (ता. वाई), उंब्रज (ता. कराड), अरबवाडी आणि नागझरी (ता. कोरेगाव) या पाच गावांच्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत तक्रारी आहेत.