शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीच्या स्पर्धेत संस्कार मागे पडले

By admin | Updated: January 10, 2017 23:15 IST

सदाभाऊ खोत : नवे पारगावच्या वारणा विद्यानिकेतनचे वार्षिक पारितोषिक वितरण

नवे पारगाव : मानवी जीवनात आई-वडिलांचे स्थान यशाच्याही पलीकडचे आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत संस्कार मागे पडत आहेत. विद्यार्थ्यांना आता कागदापलीकडचं ज्ञान देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील वारणा विद्यानिकेतन व आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्स विद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.खासदार महाडिक यांनी शिक्षण समूहाची प्रशंसा करीत येथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला.शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष प्रविता सालपे, सरपंच अप्रोज शिगावे, ए. आर. पोतदार, साहित्यिक दि. बा. पाटील, वैभव कांबळे, बाबासाहेब मोरे, प्रदीप देशमुख, संपत पोवार, राजेंद्र माने, कांचन पाटील, वाय. बी. पाटील, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखिल पाटील, आर. डी. पाटील, आकांक्षा देशमुख, अर्चना क्षीरसागर, आदी उपस्थित होते. सचिव अमोलकुमार पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एस. एस. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)नवे पारगाव येथील वारणा विद्यानिकेतनच्या पारितोषिक वितरण समारंभात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ए. बी. पाटील, विश्वेश कोरे, अमोलकुमार पाटील, दि. बा. पाटील, आदी उपस्थित होते.