शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत ...

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत खुल्या बाजारपेठेपेक्षा कमी असेल. यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे आणि संघाने प्रमाणित केलेल्या स्वदेशी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री शहरातील १७०, तर जिल्ह्यातील १६०० रास्त भाव दुकानांतून होईल.

रास्त भाव दुकानात कपडे धुण्यासाठीचा साबण, चंदन साबण, मध, गुलकंद, आमसोल, खोबरेल तेल, बदाम तेल, हर्बल तेल, पापड आदी जीवनावश्यक वस्तूंसह चादरी, सतरंजी, पायपुसणी, घोंगडी, शबनम बॅग, टॉवेल, पायजमा, रूमाल, नॅपकीन विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या वस्तू विक्रीमुळे संघ आणि रास्त भाव दुकानांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळेल. या वस्तू रेशनकार्ड धारकांसह इतर ग्राहकांनाही खरेदी करता येणार आहेत. पण रेशन घेताना या वस्तू खरेदी करण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.

पत्रकार परिषदेस संघाचे उपाध्यक्ष प्रकाश चौगुले, ज्येष्ठ संचालक सखाराम सुतार, संचालिका गीता गुरव, सविता देसाई उपस्थित होते.