शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:10 IST

इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा : शहर काँग्रेस समितीचे आंदोलनइचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, रेशन व्यवस्था यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तहसीलदार वैशाली ...

ठळक मुद्देइचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सातत्याने पाठपुरावा करून गाºहाणे मांडूनही शासनाला जाग येत नाही.घरेलू कामगारांच्या सन्मानधनाचा प्रश्न सोडवावा,

इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा : शहर काँग्रेस समितीचे आंदोलनइचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, रेशन व्यवस्था यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तहसीलदार वैशाली राजमाने यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी अध्यक्ष प्रकाश मोरे, अशोक आरगे, शेखर शहा, सुनील पाटील, राहुल खंजिरे, राजू बोंद्रे, अमृत भोसले, रूपाली कोकणे, बिल्किस मुजावर, लक्ष्मी पोवार, शकुंतला मुळीक, नरसिंह पारीक, बाळासाहेब कलागते, आदींसह कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.१ शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य मार्गांवरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाजप सरकारकडून सर्वसामान्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ निर्गत करावेत, अशी मागणी करण्यात आली.२ घरेलू कामगारांच्या समस्या, पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी यासह रेशनकार्डावरील बंद झालेले धान्य यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल बनली आहे. या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून गाºहाणे मांडूनही शासनाला जाग येत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.३ शासनाने याची दखल घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत. केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे. आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी पाच किलोमीटर अंतराची अट शिथील करावी. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी उत्पन्नाची अट ५० हजार रुपये करावी. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वाढवावे. घरेलू कामगारांच्या सन्मानधनाचा प्रश्न सोडवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.