शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

रुई भरावबाबत अंतिम आराखडा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

इंगळी : पंचगंगा नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा ठरणारे पुलांचे व रस्त्यांचे भरावे काढून आवश्यक ठिकाणी मोरींचे बांधकाम करावे लागणार ...

इंगळी : पंचगंगा नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा ठरणारे पुलांचे व रस्त्यांचे भरावे काढून आवश्यक ठिकाणी मोरींचे बांधकाम करावे लागणार असून याबाबत तालुकानिहाय आढावा बैठका घेऊन अंतिम आराखडा तयार केला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

रुई-इंगळी येथील पंचगंगा नदीवरील पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या भरावाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. भरावामुळे पुराच्या पाण्याचा विसर्ग होत नसल्याने हजारो एकरांतील शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत रुई बंधाराविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधींना भेटून याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुई, माणगाव, रुकडी, चंदूर, इंगळी, पट्टणकोडोली, वसगडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा लोकप्रतिनिधी समोर मांडल्या.

यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, कृती समितीचे निमंत्रक झाकीर भालदार, रुईचे माजी उपसरपंच सुभाष चौगुले, इंगळीचे ग्रामपंचायत सदस्य संदीप गुदले उपस्थित होते.