शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

बीडशेड ते बहिरेश्वर रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील पंचवीस गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बीडशेड ते बहिरेश्वर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे ...

सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील पंचवीस गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बीडशेड ते बहिरेश्वर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापासून रखडले आहे. रस्ता दुरुस्तीचे काम थंडावल्याने ग्रामीण वाहतुकीची गैरसोय निर्माण झाली आहे.

मुख्य रस्त्याची सध्या अवस्था बिकट आहे. रस्त्याच्या दुतर्फा गारवेलीचे साम्राज्य वाढलेले आहे. दोन ठिकाणी असलेल्या ओढ्यावरील मोरीचे नव्याने होणारे बांधकाम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. अपुऱ्या निधीमुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले गेले. रस्त्यामध्ये प्रचंड स्वरूपाचे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

रस्त्याच्या दुतर्फा नाले नसल्यामुळे पावसाळ्यात शेतीमधील पाणी रस्त्यावर येते. शिवाय रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होते. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम थंडावलेले आहे.