शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका वाढला

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

पाणी उकळून पिण्याचे आवाहन : जयंती नाल्यातून २०० एमलडी सांडपाणी नदीत

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाईपलाईनच्या कामामुळे गेल्या आठ दिवसांपासून जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगेत सोडण्यात येत आहे. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने जयंती नाला ‘ओव्हर फ्लो’ होऊन दिवसभर नदीत मिसळला. गेल्या २४ तासांत तब्बल २०० (दशलक्ष लिटर) एमएलडीपेक्षा अधिक सांडपाणी प्रक्रियेविनात नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.शहरातील सांडपाणी नदीत मिसळल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर साथींच्या आजारांना नदीकाठच्या गावांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने येत्या काळात राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याचे जूनपर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यामुळे संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे भविष्यात नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.क्लोरिनचे प्रमाण वाढलेमैलामिश्रीत पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज पाण्यात क्लोरिन टाकण्यात येते. पाणी नदीत मिसळू लागल्यापासून क्लोरिनची मात्रा दुप्पट करण्यात आली. क्लोरिनच्या दुष्परिणामामुळे आजारांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे.दक्षता घ्यापंचगंगेत मैलामिश्रीत पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.