शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावा

By admin | Updated: December 19, 2014 23:32 IST

कोल्हापूर-सांगली रस्ता : उल्हास पाटील यांचे चंद्रकांत पाटील यांना साकडे

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने व्हावे व शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.नागपूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी कोल्हापूर - सांगली रस्ता चौपदरीकरणप्रश्नी निवेदन दिले. चौपदरीकरणाचे काम २०११-१२ मध्ये मंजूर झाले असून, हा रस्ता २०१४ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून आतापर्यंत रस्त्याचे ४० टक्केकामदेखील पूर्ण झालेले नाही. कंपनीने कामामध्ये हलगर्जीपणा करून शासनाचे नुकसान केले आहे. अर्धवट रस्त्याच्या कामामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर ताबा घेऊन काम सुरू आहे; परंतु अद्याप शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. रस्त्याच्या अपुऱ्या कामांमुळे वेगवेगळी आंदोलने होत आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी व तातडीने चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेत जमिनीचा मोबदला देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिरोळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष पांडुरंग माने, बंटी देसाई, दीपक ढवळे, संजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)