शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

आरक्षण एकट्या भाजपचे यश नव्हे : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:02 IST

आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव ...

आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव टाकल्यावर मग सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. असे असताना भाजपने त्याचे श्रेय घ्यायला हे काही एकट्या भाजपचे यश नव्हे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जाहिराती व डिजिटल फलकांची हवा १५ दिवस राहील. त्यामुळे तिचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या सभेसाठी आलेल्या पाटील यांनी सभा झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ज्यांनी मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी केली, तेच आता आरक्षण दिल्यावर त्याच्या श्रेयासाठी धडपडत आहेत.आमचे सरकार असतानाही हा निर्णय झाला होता; परंतु त्यावेळी आम्ही कुठेही अशी जाहिरातबाजी केली नव्हती; कारण ते समाजाचे काम आहे, अशी आमची भावना होती. मराठा, धनगर, मुस्लिम समाजांचे कोणतेही प्रश्न या सरकारने गेल्या चार वर्षांत सोडविलेले नाहीत.त्यामुळे हे समाजघटक नाराज असल्याने राज्यात भविष्यात सत्ता येणार नाही, अशी धास्ती वाटल्यानेच भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला.दु:ख, पण इलाज नाहीमाजी खासदार निवेदिता माने यांनी पक्ष सोडल्याबद्दल त्यांना विचारले असता पाटील यांनी दु:ख आहे; पण इलाजही नाही, अशी प्रतिक्रिया दिली.राणे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा नाहीसिंधुदुर्गची लोकसभेची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसच तेथील उमेदवाराबाबत निर्णय घेऊ शकेल. परंतु या जागेवरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दोन्ही काँग्रेसनी पाठिंबा द्यायचा, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.