शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

आरक्षण एकट्या भाजपचे यश नव्हे : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:02 IST

आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव ...

आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव टाकल्यावर मग सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. असे असताना भाजपने त्याचे श्रेय घ्यायला हे काही एकट्या भाजपचे यश नव्हे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जाहिराती व डिजिटल फलकांची हवा १५ दिवस राहील. त्यामुळे तिचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या सभेसाठी आलेल्या पाटील यांनी सभा झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ज्यांनी मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी केली, तेच आता आरक्षण दिल्यावर त्याच्या श्रेयासाठी धडपडत आहेत.आमचे सरकार असतानाही हा निर्णय झाला होता; परंतु त्यावेळी आम्ही कुठेही अशी जाहिरातबाजी केली नव्हती; कारण ते समाजाचे काम आहे, अशी आमची भावना होती. मराठा, धनगर, मुस्लिम समाजांचे कोणतेही प्रश्न या सरकारने गेल्या चार वर्षांत सोडविलेले नाहीत.त्यामुळे हे समाजघटक नाराज असल्याने राज्यात भविष्यात सत्ता येणार नाही, अशी धास्ती वाटल्यानेच भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला.दु:ख, पण इलाज नाहीमाजी खासदार निवेदिता माने यांनी पक्ष सोडल्याबद्दल त्यांना विचारले असता पाटील यांनी दु:ख आहे; पण इलाजही नाही, अशी प्रतिक्रिया दिली.राणे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा नाहीसिंधुदुर्गची लोकसभेची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसच तेथील उमेदवाराबाबत निर्णय घेऊ शकेल. परंतु या जागेवरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दोन्ही काँग्रेसनी पाठिंबा द्यायचा, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.